मच्छीमारांच्या मुलांनी 48 गावे केली प्लास्टिकमुक्त, 6 बीचचीही स्वच्छता:तामिळनाडूत कन्याकुमारीच्या 1350 विद्यार्थ्यांची सागरी स्वच्छता
तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील ४८ गावांनी स्वतःला प्लास्टिकमुक्त केले. तसेच पर्यटकांसाठी ६ किनारे तयार केले आहेत. सुमारे १५ किमी परिसरात पसरलेल्या मच्छीमारांच्या या गावांच्या किनाऱ्यांवर आधी केवळ मासेमारी केली ...