Maharashtra

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती':या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या शब्दामुळे जर माझे बंधू-बांधव दुखावले गेले ...

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली:खासदार रवींद्र वायकरांनी दिली माहिती; कोकण रेल्वेचा मार्गही बदलणार

मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे खात्याने फेट...

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय:सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा, आम्ही स्वतंत्र लढणार; शरद पवार गटाची स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार अशा चर्चा वारंवार केल्या जात आहेत. तसेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते क...

महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने ‘साकळाई’चे स्वप्न होणार पूर्ण, विखे पाटलांची माहिती

श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावांतील १० हजार हे...

ब्लॅक मार्केटमध्ये 7500 रुपयांत सिलिंडर:प्रकाश आंबेडकरांचा दावा; नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर? म्हणत PM नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील इंधन टंचाई विशेषतः घरगुती गॅसच्या टंचाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्या बाजारात गॅसचे एक सिलिंडर 7500 रुपयांत...

आम्हाला चांगले स्थान मिळाले नाही तर गिअर बदलणार:शिवसेनेच्या आमदाराचा मित्रपक्षाला इशारा; एकनाथ शिंदेंकडून लोकसभेची तयारी सुरू

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखांची घोषणा...

सुषमा अंधारेंची सावध भूमिका:अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटूनच काही गोष्टी सांगणार, विषय सावधगिरीने हाताळण्याची गरज व्यक्त

नाशिकचा भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी खरात त्यांना नकळत एक विशिष्ट औषध देत होता, अशी माहिती एसआयटी तपासात...

लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा:ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत संधी; खरातपासून विलिनीकरणापर्यंत, आदिती तटकरेंनी दिली सडेतोड उत्तरे

राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठ...

मंत्री नरहरी झिरवाळांचा DCM सुनेत्रा पवारांना फोन:व्हायरल VIDEO प्रकरणात चूक नसल्याचा दावा; आज मंत्रिमंडळ बैठकीला मारली दांडी

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांना फोन करून व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली. प्रस्तुत प...

काँग्रेसच्या 7 नगरसेवकांवर निलंबनाची कुऱ्हाड:पक्षादेश डावलून भाजपची साथ देणे भोवले; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली धडक कारवाई

काँग्रेस पक्षाने पक्षादेश धाब्यावर बसवून भाजपला साथ देणाऱ्या जालना महापालिकेतील 7 नगरसेवकांवर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस पक्षाची ...

शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा:राज्य कॅबिनेटचा मोठा निर्णय; सिंचन, शिष्यवृत्ती आणि पर्यावरणावर मोठी घोषणा

राज्य मंत्रिमंडळाची आज झालेली बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून विविध विभागांशी संबंधित सहा मोठे निर्णय या बैठकीत मंजूर करण्यात आले. या निर्णयांमुळे शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग घटक, तसेच सामान्य नागरिका...

राज्यात पुढील 4 दिवस अवकाळीचा इशारा:पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही भागांत गारपीट; मराठवाड्यातही पावसाची शक्यता

राज्यात पुढील तीन ते चार दिवस वादळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विविध भागांत ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह प...

मुंबईच्या महापौर रितू तावडे ट्रोलर्सवर संतापल्या:म्हणाल्या - तुमच्या घरात आया-बहिणी आहेत की नाही? जिभेला काही हाड आहे की नाही?

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात...

महिलेच्या गर्भाशयावर एकाहून अधिक गाठी:हिंगोलीत मल्टीपल फायब्रॉइडची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

हिंगोलीत गर्भाशयावर एकापेक्षा अधिक गाठी असलेल्या असलेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेस जिवदान देण्यात आले आहे. सदर महिलेची प्रकृती सामान्य असून त्यांच्यावर उपच...

अशोक खरात प्रकरण:कोणाला अटक करायची हे फडणवीसांच्या मर्जीवर, खरात प्रकरणात शरद पवार गटाचा खळबळजनक आरोप

अशोक खरात प्रकरणी कोणाला आरोपी करायचे आणि कोणाला अटक करायची हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर आहे. त्यांच्या पक्षातील अनेक लोक यामध्ये गुंतलेले आहेत. फडणवीसांनी या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालू नये...

महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर हंडामोर्चा:पाणीपुरवठा योजनेवर 1.33 कोटी रुपये खर्चूनही माळसेलू गाव तहानलेलेच

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल १.३३ कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु असून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीस...