दरवर्षी 5 लाख रस्ते अपघातांमध्ये 1.8 लाख मृत्यू:यांमध्ये 18-34 वयोगटातील तरुण जास्त; सरकार 10 मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचवण्याची योजना आणणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्यात सरासरी 1.8 लाख लोकांचा जीव जातो. यापैकी 66% मृत्यू तरुणांचे (18 ते 34 वर्षे) होतात. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी या...