पहिल्या दिवशी टीम इंडिया वेस्ट इंडिजवर भारी:पहिला डाव 162 धावांवर आटोपला, एकही अर्धशतक नाही; भारत 121/2
भारतात येण्यापूर्वी वेस्ट इंडिज संघ त्यांच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी डावात २७ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर, यूएईमध्ये जेव्हा भारत आशिया कप जिंकण्याच्या मार्गावर होता, तेव्हा वेस्ट इंडिजचा टी२० संघ नवोदित नेपाळ...