अमेरिकेचा अहवाल: ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताला हरवले:पहलगाम हल्ला दहशतवादी हल्ला मानला नाही; काँग्रेसने म्हटले- हा भारतीय डिप्लोमसीला मोठा धक्का
मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चार दिवसांच्या युद्धात (ऑपरेशन सिंदूर) पाकिस्तानला मोठे लष्करी यश मिळाल्याचा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे. या अहवालात पहलगाम हल्ल्याला दहशतवादी हल्ला नसून "बंडखोरीचा हल्ला" असे संबोधले...