राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा एक जुलैपर्यंत करणार- मुख्यमंत्री:हिवाळी अधिवेशन; अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत फडणवीस यांची ग्वाही
राज्य सरकारने कर्जमाफीचे वचन दिले आहे. त्याची पूर्तता करण्यासंदर्भात एक समिती तयार केली आहे. कर्जमाफीचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यावर भर देण्यात येईल. १ जुलैपर्यत कर्जमाफीच्या योजनेसंदर्भातील घोषणा करू. सिंचनाचा अनुशेष १३ लाख ८३ हजार हेक...