Maharashtra

राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा एक जुलैपर्यंत करणार- मुख्यमंत्री:हिवाळी अधिवेशन; अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत फडणवीस यांची ग्वाही

राज्य सरकारने कर्जमाफीचे वचन दिले आहे. त्याची पूर्तता करण्यासंदर्भात एक समिती तयार केली आहे. कर्जमाफीचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यावर भर देण्यात येईल. १ जुलैपर्यत कर्जमाफीच्या योजनेसंदर्भातील घोषणा करू. सिंचनाचा अनुशेष १३ लाख ८३ हजार हेक...

कोल्हापुरात महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता:सतेज पाटलांचा खोचक टोला; आता आमदार राजेश क्षीरसागरांकडून खुले आव्हान

कोल्हापूर शहरात सध्या सुरू असलेल्या 100 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदा...

राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंचेच नुकसान:रामदास आठवलेंचा दावा, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल, अस...

तिजोरीत खडखडाट असताना घोषणांचा पडला पाऊस:भास्कर जाधवांची टीका; ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका नाही- वडेट्टीवार

नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्याव...

मुंबईची तिजोरी लुटणारे 'रहमान डकैत':आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर; एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

"आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रहमान डकैत' आहेत, तर अशा डकैतां...

नागपूर अधिवेशन 'वांझोटे' आणि 'निवडणुकीचा जुमला':शेतकरी कर्जमाफीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार गप्प, विरोधकांचा घणाघात

नागपूर येथील सात दिवसीय हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली, मात्र सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात विदर्भाच्या पदरात काहीच पडले नसल्याने विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. "हे अधिवेशन म्हणजे केवळ...

तुमच्या प्रचारासाठी राबले, आता हक्कासाठी लढले तर बदडले?:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरले

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणां...

देशात मराठी पंतप्रधान होण्याचे चित्र नाही; 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान:विदर्भ वेगळा झाला तर फडणवीसांना...- संजय गायकवाड

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काही घडामोडी घडतील असे काही वातावरण नाही, भाजप आणि शिवसेना एकसंघ आहे. 332 लोकांचे बहुमत आपल्याकडे आहे. शरद पवार असतानाच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकत होता आता तसे ...

दिल्लीने एकनाथ शिंदेला भाजपमध्ये मर्ज व्हावे असे आदेश दिले:हिवाळी अधिवेशनातून जनतेला काहीही मिळाले नाही- शशिकांत शिंदे

एकनाथ शिंदे यांना दिल्लीने आदेश दिला आहे की भाजपमध्ये मर्ज व्हा अशी माहिती मला मिळाली आहे. त्यांची सुरवात म्हणून हे संघ कार्यालयात जाऊन कशा प्रकारचे एकत्रिकरण करायचे अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यास...

स्वत:च पक्ष संपत चालला असताना एनडीएबद्दनल भविष्यवाणी सुरू:शिरसाटांचा चव्हाणांना टोला, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता आला नाही

काँग्रेसचे मोठे नेते एनडीएबद्दल भाकीत करत आहे, तिकडे त्यांचा पक्ष संपत चालला आहे. या मोठ्या नेत्यांना काय झाले हेच समजत नाही. असे काही बदल होणार अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, असे मंत्...

संभाजीनगर शिवसेनेत शिरसाट-जंजाळ वादानंतर जैस्वाल-तनवाणी दोघांमध्ये पुत्रप्रेमामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी:कसला त्याग? एका गुलमंडीवर निवडून येत नाही- जैस्वाल‎

छत्रपती संभाजीनगर‎ शहरात शिवसेनेच्या शिंदे गटात‎ पुत्र प्रेमातून निर्माण झालेली नाराजी ‎शनिवारी 13 डिसेंबर रोजी उघडपणे ‎फुटली. ‘दिव्य मराठी’त ही बातमी ‎छापल्यानंतर त्याचे पडसाद दिवसभर‎ उमटले. तनवाण...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच:... तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील- अब्दुल सत्तार, 19 तारखेला काय घडते पाहू

प्रकाश आंबेडकर हे जे बोलले आहेत ती काळाची गरज आहे. माझा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या तोंडात मी पेढा टाकायला हवा. त्यांचे आभार मानायला हवे. शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यां...

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले:चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील, कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही - मुख्यमंत्री

नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा पार पडली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र...

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईत मशिदबंदर वेस्ट परिसरात इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

मराठा आरक्षणावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद:राज्य सरकारचा अधिकार मर्यादेबाहेर असल्याचे याचिकाकर्त्यांचे मत; पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी

मराठा समाजाला मागासवर्गात समाविष्ट करताना राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयात मोठी कायदेशीर लढत सुरू आहे. विविध याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडलेल्या आक्षेपांमध्ये...

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:शिर्डी संस्थानचे उत्पन्न 850 कोटींवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 काेटींची वाढ; 3,198 कोटी रुपयांच्या ठेवी

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने नुकत्याच सादर केलेल्या आर्थिक अहवालातून संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थानने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध मार्गांनी विक्र...