Maharashtra

नागपूरमध्ये हळहळ:मोबाईल न मिळाल्याच्या रागातून 13 वर्षीय शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, चणकापूर येथील घटना

मोबाईल वापरण्यास मनाई केल्याने एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात घडली आहे. दिव्या सुरेश कोठारे (वय 13) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती ...

पंकजा मुंडेंचा दोष नाही, अनंत गर्जेचे वर्तन लपवण्यात आले:गौरी पालवेंच्या नातेवाईकांचा दावा; इन कॅमेरा पोस्टमार्टेम करण्याची मागणी

गौरी पालवे आत्महत्येप्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी पंकजा मुंडे यांना पूर्णपणे निर्दोष ठरवले आहे. अनंत गर्जेचे अनैतिक वर्तन आणि घरगुती कलह पंकजा मुंडेंपासून लपवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असू...

ही आत्महत्या नाही, संशयास्पद मृत्यू:गौरी गर्जे यांच्या मामांचे मोठे विधान; म्हणाले- गौरी लढाऊ मुलगी होती, ती आत्महत्या करूच शकत नाही

गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात तिच्या मामांनी गंभीर आरोप केले असून, गौरी कधीच आत्महत्या करणारी मुलगी नव्हती; ती लढाऊ, मजबूत आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणारी होती, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. अनंत गर्जे...

उमर्टी गावात गावठी पिस्तुलांचे 50 अवैध कारखाने उद्ध्वस्त:पुणे- मध्य प्रदेशातील 205 पोलिसांचा संयुक्त छापा

पुणे पोलिसांनी शनिवारी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात छापे मारत आंतरराज्यीय अवैध शस्त्र पुरवठा करणारे ५० कारखाने उद्ध्वस्त केले. गत काही दिवसांत गुन्हेगारांकडे सापडलेल्या शस्त्रांवर ‘यूएसए’ असा शिक्क...

मतदार यादीतील त्रुटी 27 नोव्हेंबरपर्यंत कळवा; ऑनलाईन नाव शोधण्याची सुविधा:राज्य निवडणूक आयोगाची सूचना; चुका दुरुस्त करण्यासाठी आवाहन

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, संबंधित मतदारांनी आपल्या नावाविषयी काही हरकती किंवा तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत महानगरप...

खोलमारा शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची थरारक सुटका:वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; नैसर्गिक अधिवासात मुक्त

वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा खोलमारा येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. शनिवारी (दि. २२ नोव्हेंबर) सकाळी ही घटना उघड...

पुण्यात विनोदी भारुडातून कुटुंब व्यवस्था, व्यसनाधीनतेवर प्रबोधन:कसबा पेठेत नवदीप तरुण मंडळ ट्रस्टने केले आयोजन

पुण्यातील कसबा पेठेत नवदीप तरुण मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित देवदिवाळी कार्यक्रमात गोविंद महाराज गायकवाड यांनी विनोदी भारुडातून समाज प्रबोधन केले. 'दादला नको ग बाई, असला नवरा नको ग बाई' आणि 'फाटकं लुगडं...

महारेराचे विकासकाला आदेश:सदनिकेतील गळती, अन्य दोष 30 दिवसांत दुरुस्त करा; भविष्यात तक्रार येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे निर्देश

सदनिकेतील गळती आणि इतर दोषांबाबत दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना 'महारेरा'ने विकासकाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 'महारेरा'ने व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स या ...

अप्पा महाराजांना भाविकांचा अखेरचा निरोप:रेणुका माता मंदिर परिसरात भाविकांचा ओघ; आध्यात्मिक जगतात दुःखाची छाया

शहरातील बीड बायपासवरील श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठ, रेणुका माता मंदिराचे शक्तिपीठाधीश सद्गुरू अप्पा महाराज यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. यांच्या निधनाने सातारा परिसरात आणि राज्यभरातील त्या...

सिद्धोबाच्या जयघोषात म्हसवड रथोत्सव उत्साहात संपन्न:गुलाल आणि भक्तीच्या दरवळात म्हसवड नगरी रथोत्सवात रंगली

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाचा महापर्व यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या ला...

महाबळेश्वरात नाट्यमय घडामोडी, ज्याच्यावर जबाबदारी दिली तोच फिरला:एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणीनं हाती बांधले घड्याळ

नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) महाबळेश्वरात नाट्यमय घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बहिण मानलेल्या माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभा...

शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच एसटीची हेल्पलाईन:मंत्री सरनाईक यांची घोषणा; शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनावर कडक कारवाई

राज्यातील शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासाचा प्रश्न गंभीर होत चालला असताना, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय जाहीर केला आ...

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात चेंगराचेंगरीनंतर सद्बुद्धी द्या आंदोलन का झाले नाही?:अर्णव प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले; मनसेचे भाजपवर गंभीर आरोप

मुंबई लोकलमध्ये झालेल्या कथित हिंदी–मराठी वादानंतर अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटावर...

आघाडीच्या चर्चांना वेग, संजय राऊतांच्या पोस्टमुळे नवी समीकरणे:सेनेचा काँग्रेसला स्पष्ट इशारा, शरद पवारांची साथ मिळाल्याचे संकेत

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दिल्लीहून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही,...

मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट:वडेट्टीवारांच्या भूमिकेला मुंबई काँग्रेसचा विरोध; आघाडीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे

मुंबई काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये चालू घडामोडींना नवीन वळण मिळाले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने आपली भूमिका ठामपणे निश्चित केली ...

मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार साकार:58 आणि 85 मजली टॉवर्समधील घरांसाठी लॉटरी; वरळीमध्ये म्हाडाची नवी संधी

मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर असणे हे अनेकांचे आयुष्यभराचे स्वप्न असते. वाढत्या घरांच्या किमती, कमी उपलब्ध जागा आणि आर्थिक ताण यामुळे घर खरेदी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थि...