Maharashtra

अड्याळमध्ये रेती माफियांची दादागिरी:कारवाई करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याच्या कारला ट्रकने उडवले; चालक-मालकावर गुन्हा दाखल

महसूल विभागाचे अधिकारी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत असताना, रेती तस्करांनी केवळ हुज्जतच घातली नाही, तर अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध...

मंत्रालयातील लाचखोर अधिकाऱ्याला अटक:ग्रामविकासचा निधी मंजूर करण्यासाठी 6 लाख रुपये मागितले; एसीबीची खारघरमध्ये कारवाई

राज्याच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील लाचखोरीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती, ती घटना ता...

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:मंत्री मंगलप्रभात लोढांचा थेट प्रहार, धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावरही भाष्य

राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जैन ध...

नागपुरात दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता:आई-वडिलांच्या रागावण्याने घर सोडल्याची शक्यता, पोलिसांकडून शोध सुरू

नागपुरातून दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी अभ्यासावरून रागावल्याने ते घरातून निघून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह चार पथके स्थापन कर...

CDR मिळवण्याचा अधिकार कोणालाही नाही:अंजली दमानियांकडे तो कसा गेला याची चौकशी होईल- CM देवेंद्र फडणवीस

अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर ...

सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन:बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मागितला; उद्या भरणार उमेदवारी

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांत नेमकी कोणती चर्चा झाली ...

अशा विकृत मनोवृत्तींना फाशीची शिक्षा द्यावी:अशोक खरात प्रकरणी सुनील तटकरेंची मागणी, संबंधित व्यक्तींवरही कारवाईची मागणी

नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय चांगलाच खो...

इराण युद्धात मुंबईच्या दीक्षित सोलंकीचा बळी:पार्थिव मिळवण्यासाठी वृद्ध वडिलांची हायकोर्टात धाव; ओमानच्या किनाऱ्यावर गेला होता बळी

इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. इराणच्या हल्ल्यात ओमानच्या समुद्र किनाऱ्यालगत मुंबईच्या दीक्षित सोलंकी नामक तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेला महिना लोटला तरी द...

भोंदू अशोक खरातच्या बँक खात्यांचे 'त्या' एका तारखेचे गूढ:विशिष्ट तारखेलाच उघडली अनेक खाती; पोलिसांसमोर नवे आव्हान

अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एका 'विशिष्ट तारखेच्या' गुंतागुंतीमुळे नवीन रहस्य समोर आले आहे. खरातने वेगवेगळ्या पतसंस...

बारामती पोटनिवडणूक:अजितदादांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही; राहुरीबाबत मविआच्या चर्चेनंतर निर्णय- शशिकांत शिंदे

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच, शरद पवार यां...

334 कोटींच्या रस्ते कामात सिमेंटऐवजी वापरली 'राख'?:भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात भ्रष्टाचार! कंत्राटदारावर कारवाईची मागणी

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क 'फ्लाय ॲश' (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गं...

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर लोढांची तोफ; 'फूट डालो' धोरणावर प्रहार

राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जैन ध...

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती':या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली न...

केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरुद्ध गोदी कामगारांचा एल्गार!:मुंबईत कर्नाक बंदर येथे जोरदार निदर्शने; 'चार लेबर कोड' मागे घेण्याची मागणी

केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्शने केली. हिंद ...

सातारचे सिव्हिल सर्जन डॉ. करपे निलंबित:अर्भक मृत्यू प्रकरण अंगलट; स्त्रीरोग तज्ञ डॉ. शिकलगारची गच्छंती!

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह स्त्र...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार:ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले; मृतात सर्व महिला, आकडा वाढण्याची शक्यता VIDEO

जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गं...