सोलापूरच्या महिलांचा प्रश्न...रात्रभर जागल्याने आरोग्यावर परिणाम:कधी सुटका होणार?, जागरण पाण्यासाठी...रात्री 10 पासूनच नळाकडे डाेळे, पहाटेपर्यंत होते धावपळ
हद्दवाढ भागातील कामगारबहुल नगरांमध्ये पाण्यासाठी चक्क जागरणच असते. पाण्याचा दिवस म्हणजे रात्रीची जेवणावळी झाली, की नळाकडे डोळे लावून बसायचे. दिवसभर काम करून थकवा आल्याने डोळा लागला की, पाणी मिळणार नाही म्हणून महिला बाहेरच गप्पा मारत बसतात. पाणीपुर...