टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना 15 फेब्रुवारीला:7 फेब्रुवारीला सुरू होणार स्पर्धा; अंतिम सामना 8 मार्चला अहमदाबादला होण्याची अपेक्षा
पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाण्याची अपेक्षा आहे. याच ठिकाणी ५ ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामनाही आयोजित करण्यात आला ...