Maharashtra

राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या:जी. श्रीकांत 15 दिवसांतच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार

राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीका...

उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा:इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा आवश्यक; सपकाळांचा स्पष्ट इशारा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. भारत ...

बच्चू कडूंची एव्हरेस्टवर दमदार झेप:उणे 15 अंशात 5364 मीटरवर पोहोचत इतिहास रचला; राजकारणातून थेट हिमालयात

महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. 13 एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या...

धर्मांतर प्रकरणावर नाशिक पेटलं:रणरणत्या उन्हात महिलांची आक्रमक बाईक रॅली; नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा एल्गार

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मोठी बाईक रॅली काढली. या रॅलीत शेकडो महिला, त...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय:आरोग्य विभागाची नवी पॉलिसी जाहीर; बदल्यांसाठी नवे कडक नियम लागू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या धोरणामुळ...

शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश:सरकारचा मोठा निर्णय, जड गोण्या बंद

राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, ब...

स्वत:चा मतदारसंघ नसलेल्यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर बोलू नये:उत्तर विरुद्ध दक्षिण वाद निर्माण करून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न थांबवा- नवनाथ बन

उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे फोडले जातील असे सांगू नये. राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. ...

कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026:सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर नेण्यासाठी सज्ज; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वा...

तर्कतीर्थांचे चिरंजीव वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन:वाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; मराठी विश्वकोश मंडळाचे होते माजी सदस्य

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य वासुदेव लक्ष्मणशास्त्री जोशी (वय ८०) यांचे रविवारी (दि. १२) रात्री ८ वाजता वाई ये...

"आता 93 आलं, आता जायचं..":चारच दिवसांपूर्वी आशाताई सुधीर गाडगीळ यांना फोनवर म्हणाल्या- 'आम्ही यापेक्षा अधिक टिकतो असं नाही'

आपल्या दैवी सुरांनी अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने न...

पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य

नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर...

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी ...

मुक्ताईनगरात बिबट्याला जमावाने लाठ्यांनी मारहाण करून पकडले:आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जमावाने लाठ्या मारल्या

मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे पावणेतीन तास थरार रंगला. वनविभागाने दोनदा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊनही बिबट्या नागरी वस्तीकडे धावल्याने आमदार चंद...

धाराशिवला शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध; भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत:गोंधळाच्या शक्यतेने शिवसैनिकांना रोखले, विमानतळावर राडा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार रविवारी झाला. जि.प., पं.स. व पालिका निवडणुकीतील नाराजांमुळे या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून का...

इन्व्हेस्टिगेशन:भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड

महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि फसवणुकीचे तब्बल १७ गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन समोर आले. नियोजित बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गावरच खरातने सु...

मुख्यमंत्री सहायता निधीला आता 8 तासांत मंजुरी:नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे रुग्णालय ते प्रशासकीय दिरंगाई टळणार, बाह्य हस्तक्षेप संपेल

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आता निधीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने विकसित केलेल्या नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे अवघ...