बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी:मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा; मुंबईच्या महापौरांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आह...