Maharashtra

अजित पवारांप्रमाणेच सुनेत्रा पवारांचा जनता दरबार:महिलांसह नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ निर्णय; नागरिकांच्या समस्या ऐकून अधिकाऱ्यांना आदेश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी बारामतीतील ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न स...

ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे...

वैष्णोदेवीला जाताना राजस्थानात अपघात:नागपूरच्या तिघांचा मृत्यू, कारला पिकअपची धडक; चालकासह 7 जण गंभीर जखमी

राजस्थानातील डीडवाना भागात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील पारसे कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटने...

महापौर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? अनिल परबांचा संताप:भरतीवरून वाद पेटला; म्हणाले- प्रकरण अंगाशी आलं की निर्णय मागे

महापालिकेतील भरतीप्रकरणावरून राजकारण तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महापालिकेतील 120 पदांच्या ...

VSR च्या मालकाचा ब्लॅक बॉक्समधील माहिती एडिट करण्याचा प्रयत्न:DGCA व AAIB च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले - रोहित पवार

दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला आहे. VSR कंपनीचा मालक व्ही के सिंग आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना हाताश...

विधिमंडळ कामकाज:अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत आता थेट अटक नाही; FIR नंतर चौकशीत गुन्हा सिद्ध झाला तरच अटक -मंत्री शिरसाट

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांत विविध मुद्यांवर चर्चा सुरू आहे. आज सभागृहात विविध शासकीय व अशासकीय कामकाज झाले. यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ...

मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, महापौरांकडून बदली?:मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांवरून संभ्रम; रितू तावडेंकडून स्पष्टीकरण

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला ता...

अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा:ड्रग्स प्रकरणावरून अनिल परब संतापले; मंत्री योगेश कदमांचे प्रत्युत्तर

सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या मोठ्या ड्रग्स साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट विधिमंडळात उमटले आहेत. शिवसेना ठाकरे ...

वेरूळच्या विश्वकर्मा लेणीत 'किरणोत्सव' सोहळा:सूर्यकिरणांनी उजळले भगवान बुद्धांचे मुखकमल, पाहा PHOTO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी क्रमांक 10, ज्याला 'विश्वकर्मा लेणी' म्हणूनही ओळखले जाते, येथे दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राचीन स्थापत्यकलेचा आणि खगोलशास्त्राच...

गॅस टंचाईवर शेगाव संस्थानची मात!:स्टीम बॉयलरच्या सहाय्याने शिजते अन्न; गजानन महाराजांचा महाप्रसाद अखंड सुरू

इराण, अमेरिका आणि इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये गॅसची तसेच इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक हॉटेल...

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा:फिर्यादीने तक्रार मागे घेतली; विरोधातील कार्यवाही रद्द

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित मानहानी प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक न्यायालयाने या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही अधिकृतपणे रद्द केली आ...

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी संबंध मात्र, आता राजकारणाला नवे वळण:रोहित टिळकांचा शिवसेना प्रवेश निश्चित, कसब्यातील जुने प्रतिस्पर्धी एकत्र

स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराण्याचे काँग्रेसशी जवळचे संबंध राहिले आहेत. लोकमान्य टिळक मूळचे काँग्रेसचे नेते होते, तर स्वर्गीय जयंतराव टिळक यांनी काँग्रेसचे खासदार आणि विधानपरिषदेचे सभापती म्ह...

जनतेला महागाईच्या खाईत लोटणे कोणत्या धोरणात बसते?:गॅस-इंधन टंचाईवरून अमोल कोल्हेंचा सवाल; म्हणाले- सरकार झोपले असले तरी आपण सजग राहू

रशिया, युक्रेन आणि इराण-इस्रायलमधील युद्धाचे पडसाद उमटतायत खरंय, पण त्या आडून जनतेला महागाईच्या खाईत लोटणे हे कोणत्या धोरणात बसते? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे या...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सरकारची:आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; नाहीतर 2029 मध्ये पराभव ठरलेला, आमदारांना इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. मराठवाड्यासाठी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर आता मराठा समाज...

शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागात भ्रष्टाचार:विजय वडेट्टीवारांनी गैरव्यवहारांची केली पोलखोल; अर्थसंकल्पीय अधिवेशनात हल्लाबोल

विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांवरून काँग्रेस विधिमंडळ नेत...

समाज कल्याण विभागाच्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा:सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांचे आवाहन

समाज कल्याण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यां...