Maharashtra

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका; फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश

अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी विमानवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक विविध देशांमध्ये अडकून पडले होते. अशाच परिस्थितीत मराठी ...

सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलारांची जुगलबंदी:विधानसभेत रंगली मिश्किल टोलेबाजी, सभागृहात नेमके काय घडले? वाचा सविस्तर

राज्यात सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, आज विधानसभेत एका वेगळ्...

अंबरनाथ एमआयडीसी भीषण स्फोटांनी हादरली!:केमिकल कंपनीत आगीचे तांडव, तीन कारखाने विळख्यात; कामगारांची धावाधाव

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील भीषण स्फोटांच्या कटू आठवणी ताज्या असतानाच, आज अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसी परिसराला भीषण ...

उल्हासनगर हादरले!:भरदिवसा सफाई कामगाराची हत्या, पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीचीही आत्महत्या

उल्हासनगर महानगरपालिकेचे कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप यांची भरदिवसा ऑन ड्युटी निर्घृण हत्या करण्यात आली असून, पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांची पत्नी पूर्वी जगताप यांनीही आत्महत्या क...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 306 कोटींचा निधी:मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती; साधुग्रामसाठी 100% निधी मिळणार असल्याचा दावा

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 306 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सोमवा...

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक:सरकारचा मोठा निर्णय; ट्रॅफिक जामवर लगाम, नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच पुन्हा परवाने

राज्यात वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्...

टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषाला महाराष्ट्रात गालबोट:अकोल्यात दगडफेक, पुण्यात हुल्लडबाजी; तर सांगलीत फटाक्यांमुळे आग

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देश आनंदाने न्हाऊन निघाला असून महाराष्ट...

काँग्रेसचा भाजपाच्या प्रज्ञा सातवांना डिवचण्याचा प्रयत्न?:काँग्रेसच्या आंदोलनाला कळमनुरीतून झालेली सुरुवात राजकीय वर्तुळात बनली चर्चेचा विषय

शेतकऱ्यांसह विविध प्रश्‍नांवर काँग्रेसने कळमनुरी येथून सुरु केलेले आंदोलन भाजपाच्या डॉ. प्रज्ञा सातव यांना डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे हे आंदोलन जिल्हयातील राजकिय वर्तुळात...

उद्धव ठाकरेंना मदत हवी असल्यास त्यांनी एकनाथ शिंदेंशी संपर्क करावा:शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा

सध्या राज्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या सदस्यत्वावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्या...

बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण:रोहित पवारांचा मोठा दावा, अखिलेश यादवांची भेट घेत संसदेत आवाज उठवण्याची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी खळबळजनक दावे केले आहेत. "अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? हा आमचा साधा ...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी:ओडिशा राज्यसभा निवडणुकीसाठी दिली केंद्रीय पर्यवेक्षकपदाची धुरा

ओडिशा राज्यात 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची...

आई - बहिणीवरून शिवी दिली तर 500 रुपये दंड:सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 100 रुपये दंड; कोळगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस आणि वेगळा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव...

लग्नाळू तरुणांचा प्रश्न विधानसभेत गाजला:आमदार प्रकाश सोळंकेंनी मांडली ग्रामीण भागातील व्यथा, सरकारची सकारात्मक ग्वाही

जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेत एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येक...

वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानीविरोधात आंदोलन:अभिनव नगरातील स्थानिकांचा रोष; अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आज येथील अभिनव नगरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या ...

विधिमंडळात विश्वविजेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव:मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव सर्वानुमते पारित; भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक

राज्य विधिमंडळात आज टी-20 विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करताना भारताच्या विजयात ...

मुख्यमंत्र्यांची काँग्रेस अध्यक्ष खरगेंवर बोचरी टीका:म्हणाले - कुटुंबाची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणे हे हास्यास्पद; सपकाळांवरही नेम

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील 'गुलामगिरी'च्या टीकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. "ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराच्या गुला...