Maharashtra

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार‎ असल्याची माहिती माज...

एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पूर्णविराम:म्हणाले - मी एकदाच ऑपरेशन केले, आता साध्या गोळीवर लोक माझ्याकडे येतील

"मला आता कोणत्याही 'ऑपरेशन'ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ ...

गुन्हे कसे मागे घेत नाहीत, मी बघतोच:मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा; उपसमितीच्या कारभारावरून विखे पाटलांवरही हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. "सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तर राज्यामध्ये ...

राहुरीत 'राजकीय बॉम्ब'!:मी भाजपमध्ये गेलोच नाही, अजूनही मविआतच; प्राजक्त तनपुरेंच्या विधानाने महायुतीच्या गोटात धाकधूक

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचे रणमैदान तापलेले असतानाच, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टाकलेल्या एका 'राजकीय बॉम्ब'मुळे महायुती आणि भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. "मी अजून महाविकास आघाडी सोड...

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक:AI चे पोस्टर्स - बॅनर्स चळवळीसाठी धोकादायक, सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केली चिंता

भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. AI च्या म...

सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली:लतादीदीनंतर आणखी एक तारा निखळला- CM; संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला - पवार

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली...

'आशाताई'- दि लास्ट एम्परर:लतादीदी 'दा विंची', तर आशाताई 'मायकलॅन्जलो, राज ठाकरेंची खास शब्दांतून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्...

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला - उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला अस...

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली:ताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही ग्रेट होत्या -अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आशाताईंच्या आठवणी जागवत त्यांची नांदेडला येण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची भ...

भाऊबीजेला 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती' ओवाळणी गाणारी:माझी प्रिय बहीण मी आज गमावली, आशिष शेलारांची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्...

कामगार कायद्यातील सुधारणांचा कामगारांसह उद्योगांनाही फायदा:मंत्री आकाश फुंडकर यांचे मत; नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार प्रदान

केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट ह...

अशोक खरात हा सरकारचाच माणूस:SIT कडून अद्याप ठोस कारवाई नाही, राजकारणी अन् अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न - नाना पटोले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी भोंदू अशोक खरात हा सरकारचाच माणूस असल्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा सरकारचा माणूस आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी अर्थात विश...

मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा निखळला:मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्वच नेत्यांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक; कोण काय म्हणाले?

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर ए...

जालन्यात जमिनीतून 'लाव्हा'सदृश गरम पदार्थ बाहेर:राजपूत वाडी परिसरात घबराट, विद्युत खांबाजवळील घटनेने खळबळ

जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी (दि. ५) दुपारी एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका विद्युत खांबाजवळील जमिनीतून अचानक लाव्हासारखा धगधगता आणि चिकट पदार्थ बाहेर पड...

बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार:शरद पवार यांचे विधान, पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य

"काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते...

​वाईत गद्दारीचा निषेध:विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन

राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, सोमवारी (आज ) वाई शहरात विराज शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आ...