जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना टाकावा:विजय वडेट्टीवार यांची मागणी; मंत्र्यांचे अधिकारी टक्केवारी घेण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात १२ हजार कोटींचा महाघोटाळा केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा केली आहे पण त्यात ओबीसीसाठी रकाना नाही.ओबीसी जनगणना होणार अशी घोषणा असताना ओबीसी साठी वेगळा रकाना नाही. ओबीसी लोकसंख्या किती आहे हे स्पष्ट झालं नाही तर त्यांना त्या...