Maharashtra

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!:11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी अखेरची संधी, 3 ऑक्टोबर रोजी होणार वेळापत्रक जाहीर

राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात...

बीडच्या कंकालेश्वर मंदिरासह औंधचे संग्रहालय राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा:या ऐतिहासिक वारशांचे संवर्धन करताना दर्जेदार काम करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

बीड येथील कंकालेश्वर मंदिर व सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आण...

अनुकंपाचा अनुशेष संपणार:4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यातील 5187 अनुकंपा उमेदवार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना श...

आमदार रोहित पाटील यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण:शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची केली मागणी, भाजपच्या इशारा सभेवरही साधला निशाणा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण...

उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज:एकनाथ शिंदे बरसले; म्हणाले- तुम्ही CM असताना काय केले? शेतीच्या बांधावर किती वेळा गेले?

उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्य...

शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा:सरकारच्या निर्णयावर सतेज पाटलांची टीका, ही आधुनिक टोल वसुली म्हणत रोहित पवारांचाही हल्लाबोल

महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. शेतीचे रूपांतर तळ्यात झाल्याचे पाहायला म...

शेतकरी भाजपत गेल्यानंतर कर्जमाफी देणार का?:ठाकरेंचा सवाल; CM जाहिरातीत, DCM फोटो छापण्यात व्यस्त असल्याचा आरोप

राज्यातील सर्व शेतकरी भाजपमध्ये गेल्यानंतर कर्जमाफी करणार का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने जाहिरातबाजीवर जेवढा पैसा खर्च क...

नीलेश घायवळला पासपोर्ट मिळाला, यामागे राजकीय वरदहस्त नसेल काय?:शिवसेना नेते धंगेकरांचा भाजपचे चंद्रकांत पाटलांवर निशाणा

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण दिवसेंदिवस गाजत आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला असूनही घायवळला पासपोर्ट कसा मिळाला? तोही इंग्रजी नावातील स्पेलिंग बदलून, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही पडळकरांचे जयंत पाटलांविषयी जाणीवपूर्वक वक्तव्य:राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले- RSS प्रमुखांनीच कान टोचले पाहिजेत

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना माहिती आहे की, त्यांच्या मागे कोणीतरी आहे, म्हणूनच ते जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये करत आहेत. ही केवळ नियोजित राजकीय बदनामी मोहीम असून जयंत पाटलांसारख्या नेत्यांना डॅमेज...

दिव्य मराठी अपडेट्स:राज्यात पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या:भाजपचा ठाकरे गटावर पलटवार; खासदार संजय राऊतांचा 'गांज्या' राऊत असा उल्लेख

जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नश...

विश्वास पाटील आणि संभाजी ब्रिगेडमधील वाद वाढला:नोटिशीला प्रत्युत्तर; म्हणाले- नेमके प्रसंग निर्देशित करा; चुकल्यास दिलगिरी व्यक्त करण्यात कमीपणा नाही

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांच्या 'संभाजी' कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्याचा द्यावा संभाजी ब्रिगेडने केल...

विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा:अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 'बामुक्टो' प्राध्यापक संघटनेची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

मराठवाड्यात भयंकर अतिवृष्टी झालीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, जालनासह इतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. हे पाहता डॉ. बाबास...

बीड हत्याकांडात ट्विस्ट:वाल्मीक कराडसोबतचा फोटो व्हायरल; तेरा क्या होगा मेरे दोस्त? यश ढाकाच्या फोटोवरील डायलॉगने खळबळ

स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर यशचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्...

कोविडमध्ये काय झाले? हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का?:संजय राऊत संतापले; म्हणाले - नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मदत करावी

देवेंद्र फडणवीस यांना राज्य करण्याची पद्धत येत नाही. त्यांनी आधी राज्य करायला शिकावे. प्रशासन चालवायला शिकावे, प्रशासन म्हणजे सुडाचे राजकारण नाही. आधी फडणवीस यांनी ते शिकावे. देवेंद्र फडणवीस यांना ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चाचा चारा पुरवठा उपक्रम:100 टन कडबा कुट्टीचा चारा देण्याचा संकल्प

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमी...