Maharashtra

भोंदू खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती:अमृता फडणवीस यांचे रोखठोक मत; कारवाई करण्यात विलंब झाल्याची खंत

भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भोंदू अशोक...

देश वाऱ्यावर सोडून सरकार प्रचारात मग्न:तो पेनड्राईव्ह उघडला तर सरकारला हादरे बसतील; मित्र देश इराण आता शत्रू झाला- विजय वडेट्टीवार

मोदी सरकार आणि भाजपने देश वाऱ्यावर सोडला आहे. देशाची काळजी या सरकारला राहिली नाही, केवळ निवडणूक जिंकत सत्ता मिळवणे याकडे त्यांचे लक्ष आहे. देश संकटात असताना नेते प्रचाराचे भाषण करत फिरत आहेत. लोकां...

अशोक खरातची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार:सगळ्यांची चौकशी झाली पाहिजी, संजय राऊतांची मागणी; गॅस टंचाईवरूनही सरकारवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली आहे. तसेच गॅस टंचाईच्या बाबतीत सरकारमध्येच मतभेद आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅस टंचाई आहे, तर मुख्यमंत्र...

दहाचे शंभर करणाऱ्यांची जागा तुरुंगातच:मंत्री पंकजा मुंडे यांचा इशारा; चुकीच्या कामाला आपले कधीच समर्थन मिळणार नसल्याची स्पष्टोक्ती

दहाचे शंभर करणाऱ्यांची जागा तुरुंगातच आहे. चुकीची कामे घेऊन माझ्याकडे केव्हाच यायचे नाही. कारण, चुकीच्या कामाला माझे कधीच समर्थन मिळणार नाही, असे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. प...

खरातच्या दलालीतून नेमकं काय कमावले, राऊतांनी उत्तर द्यावं:उद्धव ठाकरे अन् मिलिंद नार्वेकर यांनाही आरोपी करायचे का?- नवनाथ बन

खरात प्रकरणी संजय राऊत अनेकांची नावे घेत सहआरोपी करा म्हणत आहे, मग तोच न्याय लावायचा तर मिलींद नार्वेकर आणि ज्याच्या कार्यकाळात त्याला पाणी देण्यात आले त्या उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे का असा सवा...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत:सुनील शेळकेंच्या विधानाने खळबळ; सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा ...

भोंदू खरातला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी:कार्यालयातील खास झेड ब्लॅक काचा पाहून SIT ही थक्क; प्रकरणात ED ची ही एन्ट्री होणार?

नाशिक येथील एका विशेष न्यायालयाने रविवारी भोंदू अशोक खरातची 1 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. यामुळे पोलिसांना या बहुचर्चित प्रकरणाच्या आणखी मुळाशी जाण्याची संधी मिळाली आहे. या प्रकरणात राज्य...

गाणगापूरला निघालेल्या पत्नीला पतीने अंगावर कार घालून संपवले:महिलेचा आक्रोश ऐकून नागरिकांनी धाव घेताच पतीने केले शांत झाल्याचे नाटक

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका दांपत्याच्या देवदर्शनाचा बनाव अखेर रक्ताने माखला आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या ३५ वर्षीय पत्नीची अमानुष मारहाण करून आणि त्यानंतर अंगावर कार घ...

रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा:म्हणाल्या- 'त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही'; अशोक खरात प्रकरण अंगलट

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातसोबत व्हिडिओ तसेच अनेक फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला ह...

अशोक खरातला कशी अटक केली?:लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ कसे बाहेर आले? पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सगळेच सांगितले

नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे एकामागून एक उघडकीस येत असून, त्याने शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्याचे चित्रीकरण केल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. या...

अदानी आणि सरकारविरोधात धारावीकर आक्रमक:5 एप्रिलनंतर 'धारावी बचाव आंदोलना'चा एल्गार! झोपडपट्टीवासीयांमध्ये संतापाची लाट

धारावीतील झोपडपट्टीवासियांना प्रत्येकी 500 चौ.फू.चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजूनही देत नाही. धाराव...

छत्रपती संभाजीनगर मनपाचा 22 कोटींचा वेतन घोटाळा!:एमआयएम आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 3 कंत्राटदार कंपन्याना तब्बल 22 कोटी 42 लाख रुपयांचे जादा दिल्याचा (अतिप्रदान) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्ह...

महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना:20 कोटींची तरतूद; 'कल्याण' ऐवजी आता 'हक्काधारित' विकासाकडे वाटचाल

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी' स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली...

आंबा-काजू उत्पादकांना हेक्टरी 22 हजारांची मदत:ही तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, भास्कर जाधवांची सरकारवर टीका

हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत म्हणजे बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार...

प्रांताधिकारी गोविंद शिंदे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात:इमारत पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी 5 लाखांची मागणी, 2 लाख स्वीकारताना अटक

जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी मंचर येथे रंगेहाथ पकडले. एका बांधकाम ...

जन्मापासूनच माझ्या पाठीशी संघर्षय:माझ्या गप्प राहण्यातच जर एवढी ताकद असेल, तर बोलल्यानंतर काय होईल?- धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने गेल्या सव्वा वर्षापासून केवळ आमदार म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मनातील खंत जाहीरपण...