Maharashtra

चुकून दुसऱ्या 'फोन पे'ला गेलेले 80 हजार परत मिळाले:सायबर सेल हिंगोलीच्या प्रयत्नांना यश; नेमके काय घडले वाचा?

आईच्या उपचारासाठी पाठवले जाणारे 80 हजार रुपये चुकून दुसऱ्या फोन पे वर गेल्यानंतर हिंगोलीच्या सायबर सेलने तातडीने कारवाई करत 80 हजार रुपये परत मिळवून दिली आहेत अकोला जिल्हयातील जांब येथील अशोक सूर्यभान लठाड हे हिंगोली येथे कामाच्या निमित्ताने आले ...

खरात प्रकरणात राजकीय भूकंप; सुषमा अंधारेंचा फोटोबॉम्ब:हा भस्मासूर कोणी पोसला? फोटो दाखवत सत्ताधाऱ्यांना घेरलं

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असतानाच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक पोलिस आय...

सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय:कथित व्हिडिओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळांना दिलासा; तातडीने राजीनामा घेतला जाणार नाही

मुंबईत सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या कथित व्हिडिओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात झिरवाळ यांचा तातडीने राजी...

पालकमंत्री झिरवाळांच्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम:हिंगोलीत त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली सर्व कामे रद्द करण्याची मागणी

हिंगोली जिल्ह्यात केवळ ध्वजवंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम आहे. जे नाशिकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाल्याची चर्चा स...

तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही:कर्तव्यावर असताना तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या १३ शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर १३ जणांकडे गुटखा व तंबाखुच्या पुड्या आढळून आल्या आहेत. तर हे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना गुटखाचे सेवन करीत असत...

राज्यात लॉकडाऊन लागणार नाही:अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट् केले आहे. केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामु...

हाय-प्रोफाईल लोकांसाठी निष्ठेचा बळी?:प्रियांका चतुर्वेदींची तुलना राऊतांशी होऊच शकत नाही! उरल्या-सुरल्या शिवसैनिकांनी आत्मचिंतन करावे- नरेश म्हस्के

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्...

कांदा प्रश्नावर विधानभवनात बैठक:कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी - मुख्यमंत्री फडणवीस

दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव...

राज्यातील टपाल अन् पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी:सायनाईड मिश्रित आरडीएक्स असल्याच्या ईमेलने खळबळ, यंत्रणा सतर्क

राज्यातील टपाल कार्यालय पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल बुधवारी (ता. 25) टपाल कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्...

38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या:अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भोंदू अशोक खरातला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्याची मागणी केली. अशोक खरातला महाराष्ट्रातील मागील 20 वर्षांच्या राजकारणाची इ...

लाडक्या बहिणींना दिलासा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात:निधी मंजूर, फेब्रुवारी हप्त्याची तयारी पूर्ण; महिलांसाठी मोठी खुशखबर

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे ल...

मुंबईतील नियोजित चारही प्रवेशद्वार परिसराचा होणार विकास:सुशोभीकरणाच्या संकल्पना पुढील १५ दिवसांत सादर करा, महापौर रितू तावडेंचे निर्देश

मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन केंद्राचा विकास हा मुंबईची जागतिक ओळख स्थापन करणारा, मुंबईकरांच्या अस्मितेशी जोडलेला आणि बृहन्मुंबई ...

लातूर आणि पुण्यात दोन खासगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता:स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 60 टक्के जागा राखीव; लोढा यांची माहिती

राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खासगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. या विधेयकाला काल विधान परिषदेत मंजुरी देण्यात आ...

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात!:आष्टीजवळ कंटेनर उलटून चालकाचा जागीच मृत्यू, ट्रॅव्हल्सने 'कट' मारल्याने भीषण दुर्घटना

बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कारखेल खुर्द (ता. आष्टी) येथे सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये चालक ज्ञानदेव गर्जे (वय 24) याचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून ...

खरातला मोठं करणाऱ्या राजकारण्यांची नावे समोर यावे:सातबाऱ्यावर अधिकाऱ्यांच्या पत्नीचे नाव कसे? अधिकाऱ्याला बडतर्फच करा- अंजली दमानिया

अशोक खरातसारखा अघोरी आणि विकृत माणूस पुन्हा कधीही जेलबाहेर येऊ शकणार नाही, याची खात्री व्यवस्थापनाने करावी. जर राजकारणासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी त्याला बाहेर काढले, तर मी गप्प बसणार नाही, असा ...

केजमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत घोटाळा!:4.24 कोटींचा अपहार उघड, दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

बीड जिल्ह्यातील केज नगरपंचयातीत प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान निधीच्या वापरासंदर्भात झालेल्या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अंतर...