लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:जायकवाडीचे धरण भरलेले, 300 कोटींची योजना 3000 कोटीवर गेली, पण अजून पाण्याचा पत्ता नाही; भंगलेली स्वप्ने आणि रंगलेला टॉक शो! VIDEO
जायकवाडीचे नाथसागर धरण भरेलेले आहे. छत्रपती संभाजीनगरची 300 कोटींची पाणी योजना आता 3000 कोटी रुपयांवर गेली आहे. मात्र, शहरात अजून पाण्याचा पत्ता नाही, अशी खंत इच्छुक आणि उमेदवारांनी दिव्य मराठी ॲपच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोमध्य...