सरकारचे प्राधान्य शेतकरी नव्हे उधळपट्टीला:VVIP लोकांच्या हवाई प्रवासासाठी केली 143 कोटींची तरतूद, शरद पवारांच्या NCP चा संताप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वातील महायुती सरकारचे प्राधान्य शेतकरी नसून केवळ मौजमजा व उधळपट्टीला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सरकारकडे 2017 च्या पात्र शेतकऱ्यांच्या...