Maharashtra

ZP च्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व:विरोधकांमध्ये लढण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव, देवेंद्र फडणवीसांचा टोला; शरद पवारांच्या प्रकृतीवरही भाष्य

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि विशेषतः भाजपला बहुतांश ठिकाणी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत देखील महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश...

बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात:पेपर वाचण्यासाठीच्या 10 मिनिटांबाबत बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची मुख्य परीक्षा उद्यापासून (१० फेब्रुवारी) राज्यभर सुरू होत आहे. या परीक्षेसाठी यंदा विक्रमी १५ लाख ३२ हजार ४८७ विद...

आजचा विजय मोदींच्या योजनांचा आणि देवेंद्रजींच्या संवेदनशीलतेचा:अजितदादांच्या निधनामुळे जल्लोष टाळला - भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होताच महायुतीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या विजयाचा कोणताही जल्लोष ...

४१ वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा:राधेय विद्यालयाने 'चॅम्पियन ट्रॉफी'वर कोरले नाव..!

जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय, भंडारा यांच्या वतीने साकोली येथे आयोजित ४१ व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात पिंपळगाव (को.) येथील राधेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर...

शरद पवारांची तब्येत बिघडली:पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर; सततच्या दगदगीमुळे तब्येत खालावल्याची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्...

वैभववाडीत भाजपची सर्व जागांवर मुसंडी; नितेश राणेंची पकड सिद्ध:पंचायत समित्यांत भाजपचा धडाका, विरोधकांचा धुव्वा

वैभववाडी तालुक्यात पंचायत समितीच्या निवडणुकांत भाजपने सर्व जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून भाजपचे वर्चस्व ठळकपणे समोर आले आहे. वि...

नकारात्मक प्रचारामुळे विरोधकांचा पराभव:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; शरद पवार मार्गदर्शन करण्यात कमी पडल्याचा टोला

नकारात्मक प्रचारामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव झाल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी क...

'गुराखी' आणि 'सुपरवायझर' म्हणत हिणावले:पुतण्या धनंजय सावंत यांचे काका तानाजी सावंतांना चोख प्रत्युत्तर; जवळा गटातून विजयी

धाराशिव जिल्ह्यातील सर्वात चर्चित आणि संघर्षाची ठरलेली जवळा जिल्हा परिषद गटाची लढत अखेर पुतण्याने मारली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) निवडणूक लढव...

जिल्हा क्रिकेट संघटनेतील वाद पेटला:घटनाबाह्य लोकांचा एडीसीएवर कब्जा -बोराळकर; जिथे जाईल तिथे वाटोळे करणारा व्यक्ती पक्षानेही बाजूला सारला -मुळे

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेमधील (एडीसीए) पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. आता संघटनेतील कार्यकारिणीत एकत्र बसणारे पदाधिकारी एकमेंकावर आरोप करत आहेत. ‘घटनाबाह्य लोकांनी एडीसीएवर कब्जा आहे....

मुंबई पालिकेत महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला:स्थायीसह शिक्षण समिती भाजपकडे; सुधार आणि 'बेस्ट' समिती शिंदेंच्या सेनेला

मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यानंतर आता प्रशासकीय कारभारातील महत्त्वाच्या समित्यांचे वाटप मार्गी लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...

झेडपी-पंचायत समिती निवडणुकीची आज मतमोजणी:निकालापूर्वीच महायुतीचा 25 जागांवर 'बिनविरोध' विजय, पाहा यादी

राज्यातील ग्रामीण भागावर वर्चस्व कोणाचे? याचा फैसला आज होणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शनिवारी झालेल्या मतदानानंतर आज गुलाल कोण उधळणार, याकडे संपूर्ण राज्याचे ...

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ बस’:मार्चपासून सेवेत दाखल; 55 आसनी बसचे भगव्या-शुभ्र रंगात दर्शन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा वारसा जपत एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या ५५ आसनी अत्याधुनिक बसेसचे नाव ...

गडचिरोलीत नक्षलवादाचे कंबरडे मोडले, आता उरले फक्त सात!:येत्या 31 मार्चपूर्वीच नक्षलवाद मुक्तीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला दृढ विश्वास

गडचिरोलीत १९८० च्या सुमारास नक्षली प्रथम आले. सुरुवातीला नक्षल्यांचीच दहशत होती. परंतु आता केंद्र आणि राज्य सरकारांच्या कठोर भूमिकेमुळे देशातून तसेच महाराष्ट्रासह नक्षल प्रभावित राज्यातून नक्षलवादा...

तेलंगणात म. फुलेंच्या पुतळ्याची विटंबना; भुजबळांचे शाहांना पत्र:कारवाई करण्याची मागणी; महाराष्ट्रात सर्वच स्तरातून उमटले तीव्र पडसाद

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्...

झेडपी, पंचायत समित्यांचा निकाल:बाराही झेडपीत सत्ताधारी महायुतीचा डंका, MVA ची हाराकिरी कायम; दिग्गजांना पराभवाचा धक्का

राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समितींच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचा डंका वाजला आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी सर्वाधिक 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिं...

गावांमध्ये भरतायेत पर्यावरण शाळा; ग्रामस्थांकडून देणगीद्वारे वृक्षसंवर्धन:सोलापूरमधील 43 गावे आणि दोन तांड्यांवर हिरवळीचे क्षेत्र

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी प्रमोद इंगळे खडकाळ जमिनीवर एक जंगल वाढवत आहेत. आधी येथे केवळ झुडपे वाढत होती. ही अशक्य वाटणारी कहाणी माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथील आहे. रोपे जिवंत ठेवण्यासाठी इंग...