Maharashtra

टीईटीविरोधात शिक्षक जाणार संपावर:सरकार कापणार एक दिवसाचा पगार, टीईटी-संचमान्यता सक्तीविरोधात शिक्षकांनी पुकारला एल्गार

राज्यातील सन 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व माध्यमातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये, 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने शुक्रवार, ...

निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय:विजय वडेट्टीवारांचा घणाघात; म्हणाले - निवडणुका घेता कशाला? भाजपला थेट विजयी घोषित करा!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असला, तरी त्यातील गोंधळ आणि अनिश्चिततेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नारा...

सांगलीत स्ट्राँग रूमबाहेर मोठा राडा:प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी व पोर्टलवरील आकड्यात तब्बल 2900 मतांचा फरक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज होणारी मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणारे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे तब्बल 18 दिवस ई...

हा बिहार आहे का? गुन्हा दाखल झाल्याने संजय गायकवाडांचा संताप:मुलाच्या बचावासाठी निवडणूक आयोगावर हल्ला, राजकारण तापले

बुलढाणा शहरात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत घडलेल्या वादग्रस्त घटनेवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबीयांची अडचण वाढली आहे. मतदानादरम्यान बोगस मतदार पकडण्याचा प्रकार उघडकीस ...

डॉक्टर गौरी गर्जेला तिघांनी गळा दाबून मारले:गौरीच्या वडिलांचा गंभीर आरोप; गौरी ही मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी होती

भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे पालवे यांच्या कथित आत्महत्येसंदर्भात एक नवी अपडेट आली आहे. गौरी यांची आत्महत्या नव्हे तर खून होता. ...

अमरसिंह पंडितांना संपवण्याचा होता कट:बीड मतदान गोंधळाप्रकरणी आरोप; खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तींचाही हल्ल्यात सहभाग

बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेला गोंधळ आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा स्थानिक राजकारणातील तणाव चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले...

केंद्राने 'पेगासस'चे नाव बदलून 'संचार साथी' केले:उद्धव ठाकरे यांचा आरोप; गद्दारांचा बुडबुडा फुटला, भाजपचाही बुरखा फाटल्याचा दावा

स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी अॅप हे मुळात हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्...

आचारसंहितेने विदर्भाचे हिवाळी आश्वासन थंडगार; घोषणांवर मर्यादा:21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता; मोठ्या घोषणा शक्य नाहीत

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबर निश्चित केली, आणि यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडला आहे. राज्य निवडण...

ZP, महापालिका निवडणुकीवर काळे ढग:OBC महासंघ EC ला थेट हायकोर्टात खेचणार; आगामी निवडणुका वेळेत होण्यावर संशय

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकल्यामुळे राज्यात रान पेटले आहे. त्यात आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी महा...

मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केली:केंद्राला अतिवृष्टीचा अहवाल पाठवल्याचा दावा खोटा? विरोधकांनी सरकारचे पत्रच बाहेर काढले

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राची मदत मिळवून देण्यासंबंधीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मुख्यमंत्री...

राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट:संजय राऊत- देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा, आशिष शेलारही हजर; राजकीय चर्चांना ऊत

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अनपेक्षित भेट झाल्याने नवे राजकीय संकेत मिळत आहेत....

चंद्रकांत पाटलांनी बाहेरून गुंड आणून मुक्ताईनगरात दहशत पसरवली:आमच्या शहरात असे कधीच घडले नव्हते- एकनाथ खडसे

आमदार चंद्रकांत पाटील हे गुर्मीमध्ये आणि मस्तीमध्ये आहेत. त्यांची प्रवृत्ती गुंडागर्दीची आहे. यापूर्वीदेखील त्यांच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी काल मुक्ताईनगरमध्ये 100-सव्वाशे दुचाकीवर द...

मुख्यमंत्र्यांनी धर्माची व्याख्या स्पष्ट करावी:साहित्य अकादमीप्राप्त कवी श्रीकांत देशमुखांचे आवाहन; नाशिक कुंभमेळ्यातील वृक्षतोडीविरोधात 7 डिसेंबरला शोक कविसंमेलन

नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आता कवी आणि साहित्यक एकवटलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आपली धर्माची व्याख्या स्पष्ट करावी', असे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी...

शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला की नाही?:केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात - नाही; मुख्यमंत्री म्हणतात - अगोदरच पाठवला

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून मदतीच्या मागणीसाठी अद्याप...

उद्धव ठाकरे गटाची नवी रणनिती, जाहीरनामा लवकरच:निवडणुकीपूर्वी बदलत्या युगातील पाऊल, मराठीच कायदेशीर भाषा; अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार

राज्यातील आगामी महापालिका व महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी लवकरच जाहीर करायच्या जाहीरनाम्या मध्ये मराठी शाळांचे सक्षमीकरण आणि मराठी भाषेची सक्ती ह...

वृक्षतोड व्हावी असे कुणाचेही मत नाही:पर्यावरण व कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, अजित पवारांच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असे आमच्...