आश्वासनांची खैरात:उमेदवारांनी लिहिला विकासाचा ‘निबंध’, रस्ते करायचे अन् गुन्हेगारीही संपवायची रेशनपासून रक्तापर्यंत मदतीसाठी हमी
मनपा निवडणुकीत यंदा उमेदवारांना अर्जासोबत स्थानिक संस्थेच्या विकासासाठी काय करणार? यावर १०० ते ५०० शब्दांत निबंध लिहिणे बंधनकारक केले होते. उमेदवारांचे निबंध आणि शपथपत्रे महापालिकेने ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड केली असून, जळगावकरांच्या स्वप्नातील प्...