Maharashtra

मोठी बातमी:काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्याच्या घरी जाऊन घेतली भेट; भेटीमागचे राजकारण तापले

नगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पक्षातील पदाधिकाऱ्यांना अपेक्षित तिकिटे न मिळाल्याने त्यांनी उघड...

वाल्मिक कराडची आठवण काढल्याने राजकारण पेटले:नीचपणा हा असेल तर? मनोज जरांगे पाटलांची धनंजय मुंडेंवर टीका

परळीतील प्रचारसभेत केलेल्या विधानामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय वादंग निर्माण झाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची त्यांनी सभेत आठवण काढल्याचे वक्तव्य समो...

वर्धा हादरले; चारचाकीच्या धडकेत तीन जीव गेले:माता-पिता आणि मोठा मुलगा ठार; 6 वर्षांचा कान्हा जीवन-मरणाशी झुंजतोय

सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाक...

भाजप मंत्री मेघना बोर्डीकर थेट अजित पवारांना भिडल्या:प्रत्युत्तर देत म्हणाल्या- बारामतीला दहा रुपये लागत असतील तर तुम्ही शंभर रुपये देता, इतर शहरांचे काय?

परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगरपरिषद निवडणूक तापू लागली असतानाच, राज्यातील प्रमुख नेत्यांची भाषणेही आता अधिक तीव्र झाली आहेत. सोमवारी जिंतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत सत्ताधारी भाजपवर जो...

दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यात कोयता गँगवर पोलिसांची कडक कारवाई; नागरिकांसमोरच दिला चोप

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

महाराष्ट्रात घराणेशाहीचा कळस:शिवसेनेचे एकाच घरातील सहा उमेदवार; सामान्य कार्यकर्त्यांना नो एन्ट्री; नगरपरिषदांत फक्त कुटुंबराज

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आता अधिकच ख...

SC ची ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबली:आता शुक्रवारी होणार सुनावणी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम

महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि ...

पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न करू नका:शहाजी बापू पाटलांचा भाजपला इशारा, गुंडशाही सुरू असल्याचाही केला उल्लेख

सध्या राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. या दरम्यान महायुतीमध्ये तणाव असल्याचे चित्रदेखील पाहायला मिळत आहे. यातच आता शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निव...

वर्दळीच्या संगम शेवरे रोडची दुरवस्था:काँक्रिटीकरणासाठी केला रास्ता रोको, संगम येथे रविवारी शिवसेनेने आंदोलन करत वेधले समस्येकडे लक्ष‎

भीमा नदी काठावरील संगम शेवरे रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.२३) संगम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माळशिरस तालुक्यातील संगम व शेवरे (ता. माढा) ये...

मोहोळच्या रोहनने पुण्याच्या शुभमला केले चीतपट:ठरला लाखाच्या इनामाचा मानकरी, खंडोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल, 20 रुपयांपासून लाखापर्यंत कुस्त्या‎

अणदूर ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेनिमित्त देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्तीचा फड हलग्यांचा कडकडाट, दंड थोपटल्याचा कानठळ्या बसवणारा आवाज, प्रचंड टाळ्या व मल्लांचे डाव प्रत...

पंढरपूरमध्ये निवडणुकीचा धुरळा अन् नागरिकांच्या नाराजीवर सिंचन:नगरपरिषद निवडणूक प्रचारात धुळीचा मुद्दा ठरतोय कळीचा‎

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात धुळीचा मुद्दा कळीचा ठरतो आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी इसबावी ते सरगम चौक या दरम्यान रस्त्यावर चक्क दिवसातून दोन वेळा पाणी मार...

बागवाडीत शेतकऱ्यांना "फार्मर कप' प्रशिक्षण:कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा‎

बाभुळगाव. तालुक्यातील बागवाडी येथे फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.तालुका कृषी विभाग बाभुळगाव व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दि. १९ नोव्हेंबर र...

सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी, भाविकांची गर्दी वाढली:अक्कलकोटमधील भक्तनिवास, हाॅटेल, निवासस्थाने भक्तांनी फुल्ल‎‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शनिवार, रविवार सलग सुट्यांमुळे भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. भाविकांनी अक्कलकोट शहरात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी एकत्रित कुंटुंबियास...

बायोमेट्रिक प्रमाणिकरणासाठी विद्यार्थी दीड तास आधी कक्षात:21 हजार 431 जणांनी दिली शिक्षक पात्रता परीक्षा‎

शहरात रविवारी २१ हजार ४३१ जणांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी परीक्षार्थींची बायोमेट्रिक प्रणाली मार्फत पडताळणी करण्यासाठी दीड तास अगोदर प्रवेश देण्यात आला. परीक्षा काला...

प्रगतिशील शेतकरी:कांदा, ऊस परवडेना म्हणून केळीकडे वळले अन् इराणला निर्यात, नाशिक जिल्ह्यातील डांगसौंदानेच्या 12 शेतकऱ्यांचा 60 एकरांत यशस्वी प्रयोग

खान्देश, नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली केळी आता नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्येही घेतली जात आहे. स्थानिक बाजारात केळीला कमी दर मिळत असला तरी केळीची निर्यात करून नफा कमावता येऊ शकताे हे शेतकरी अंबा...

मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक - राज ठाकरे:म्हणाले- रात्र वैऱ्याची... गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. ...